चालू घडामोडी
*एस.डी.शिबुलाल हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत?
४.इन्फोसिस!
* भारत - अमेरिका नौदल यांचा संयुक्त युद्ध सराव मलबार य नावाने एप्रिल २०१२ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला ?४. बंगालचा उपसागर!
*ओक्युपाय या आंतराष्ट्रीय सामाजिक चळवळीचा रोख कोणत्या समस्येवर आहे ?१.असमानता!
* एप्रिल २०१२ मध्ये हिंदकेसरी हा किताब कोणी पटकावला?३.युद्धविर!
* देशात सर्वप्रथम 4G सेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने सुरु केली?२.AIRTEL!
* एप्रिल २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेले राजे शेख हमद बिन खलीफा आलू थानी हे कोणत्या देशाचे राजे आहेत ?१.कतार!
* ICC च्या जागतिक २०-२० पुरुष संघातील ११ खेळाडूंमध्ये भारताच्या ................ य एकाच खेळाडूला स्थान मिळाले ?३.विराट कोहली!
* जून २०१२ च्या दरम्यान भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या कोणत्या देशांना १० अब्ज डॉलर्स ची मदत दिली ?२. युरोपियन!
* टोटो या आदिवासी समुदायासाठी कोणत्या राज्य सरकारने मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली आहे?४.पं.बंगाल!
* पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो?२. १ ते ७ ऑगस्ट!
* संविधान दिन कधी साजरा केला जातो ?२.२६नोव्हेंबर!
*इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत?४.के .व्ही. कामत !
*कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?१.१९७२-७३ !
*लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?४.महाराष्ट्र !
* २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते?२.नागालँड!
* भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण ?३.मिताली राज!
* .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?१.ऐश्वर्या पराशर!
* १६ वि अलिप्त राष्ट्र परिषद कोठे पार पडली?३.तेहरान!
* 17 वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?३.व्हेनेझुएला!
* भारताची अनुचाचनी पहिल्यांदा कोठे व केव्हा घेण्यात आली आणि तिचे जनक कोण?
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना
* २०१२ साली परमाणु सुरक्षा संमेलन कोठे झाले २.सियोल!
*एस.डी.शिबुलाल हे पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत?
४.इन्फोसिस!
* भारत - अमेरिका नौदल यांचा संयुक्त युद्ध सराव मलबार य नावाने एप्रिल २०१२ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला ?४. बंगालचा उपसागर!
*ओक्युपाय या आंतराष्ट्रीय सामाजिक चळवळीचा रोख कोणत्या समस्येवर आहे ?१.असमानता!
* एप्रिल २०१२ मध्ये हिंदकेसरी हा किताब कोणी पटकावला?३.युद्धविर!
* देशात सर्वप्रथम 4G सेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने सुरु केली?२.AIRTEL!
* एप्रिल २०१२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेले राजे शेख हमद बिन खलीफा आलू थानी हे कोणत्या देशाचे राजे आहेत ?१.कतार!
* ICC च्या जागतिक २०-२० पुरुष संघातील ११ खेळाडूंमध्ये भारताच्या ................ य एकाच खेळाडूला स्थान मिळाले ?३.विराट कोहली!
* जून २०१२ च्या दरम्यान भारताने आर्थिक संकटात सापडलेल्या कोणत्या देशांना १० अब्ज डॉलर्स ची मदत दिली ?२. युरोपियन!
* टोटो या आदिवासी समुदायासाठी कोणत्या राज्य सरकारने मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली आहे?४.पं.बंगाल!
* पुढीलपैकी कोणता सप्ताह हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो?२. १ ते ७ ऑगस्ट!
* संविधान दिन कधी साजरा केला जातो ?२.२६नोव्हेंबर!
*इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत?४.के .व्ही. कामत !
*कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?१.१९७२-७३ !
*लोकायुक्त संस्था १९७२ साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?४.महाराष्ट्र !
* २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणते?२.नागालँड!
* भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण ?३.मिताली राज!
* .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?१.ऐश्वर्या पराशर!
* १६ वि अलिप्त राष्ट्र परिषद कोठे पार पडली?३.तेहरान!
* 17 वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?३.व्हेनेझुएला!
* भारताची अनुचाचनी पहिल्यांदा कोठे व केव्हा घेण्यात आली आणि तिचे जनक कोण?
१.राजस्थान १९७४ राजा रामन्ना
* २०१२ साली परमाणु सुरक्षा संमेलन कोठे झाले २.सियोल!
*'अग्नी V' या आंतरखंडीय क्षेपनास्राची चाचणी कोठून घेण्यात आली?३.व्हीलर बेट!
* भारतात व्हॅट करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते?२.हरियाना!
*......... पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यास सुरवात झाली?१. १९२४!
* आंतराष्ट्रीय महिला दिवस कोणता ?१. ८ मार्च!
*खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही>३.आशा भोसले!
* मादाम तुसा म्युझियम मध्ये खालीलपैकी कोणाचा पुतळा नाही ?४.अजय देवगण!
* कोणता दिवस आंतराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो?४.२९ऑगस्ट!
* पंडित रविशंकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार कोणत्या वाशी प्रदान केला /.१९९९!
*........मध्ये सिंध प्रांत ब्रिटीश साम्राज्यात विलीन करण्यात आला ?१८४३!
* राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत हि विजेती ठरली?. २.एम ,चित्रा!
* 'व्हाय नॉट आय' या पुस्तकाची लेखिका कोण ?१.डॉ.वृंदा भार्गव!
* महाराष्ट्र शासन वन विभागाचे ब्रांड अॅम्बॅसिटर कोण ?४. मिलिंद गुणाजी!
*२०१० च्या महिला सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?२.राजाभाऊ शिरगुप्पे!
* २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार ......... येथे मेट्रो कोच फॅक्टारीची स्थापना करण्याचे ठरविले?२.सिंगूर!
* लाहोर मधील शादमन चौकाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले?२.शहीद भगतसिंग!
* जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवसाचा उल्लेख करता येईल?४
.२१ ऑक्टोंबर!
*जैवविविधतेच्या करारनाम्याच्या आंतराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविण्यात आलेली जमत कोणती?१.फासेपारधी!
*भारतातील पहिले संगणक साक्षर खेडे कोणते?१.चामारवत!
* सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर .......... येथे स्थित आहे .२.जम्मू काश्मीर!
* UNO तर्फे मंडेला दिन कधी साजरा केला जातो३.१८ जुलै!
* भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर प्रणालीची सुरवात झाली.२.१ एप्रिल २००५!
*'गीर'(गुजरात)जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे?२.सिंह!
*सध्या भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहे?३.व्ही.एस.संपत!
*इट्स नॉट आबाउट द बाईक हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?२.लान्स आर्मस्ट्राँग!
**सध्याचेनौदल प्रमुख कोण आहे ?१.२.डी. के . जोशी!
*जैवविविधतेच्या करारनाम्याच्या आंतराष्ट्रीय व्यासपीठावर गौरविण्यात आलेली जमत कोणती?१.फासेपारधी!
*भारतातील पहिले संगणक साक्षर खेडे कोणते?१.चामारवत!
* सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिर .......... येथे स्थित आहे .२.जम्मू काश्मीर!
* UNO तर्फे मंडेला दिन कधी साजरा केला जातो३.१८ जुलै!
* भारतामध्ये केव्हापासून व्हॅट कर प्रणालीची सुरवात झाली.२.१ एप्रिल २००५!
*'गीर'(गुजरात)जंगल कशासाठी प्रसिद्ध आहे?२.सिंह!
*सध्या भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहे?३.व्ही.एस.संपत!
*इट्स नॉट आबाउट द बाईक हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?२.लान्स आर्मस्ट्राँग!
**सध्याचेनौदल प्रमुख कोण आहे ?१.२.डी. के . जोशी!
*माय वर्ल्ड विदिन हा कविता संग्रह कोणत्या
राजकारणी व्यक्तीचा आहे?१.कपिल सिब्बल!
* खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा हि मॅकमोहन रेषा आहे३.भारत & चीन!
*भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार .......... या वर्षी मान्य करण्यात आला .
* खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा हि मॅकमोहन रेषा आहे३.भारत & चीन!
*भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार .......... या वर्षी मान्य करण्यात आला .
२.१९५४!
*२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती?१.८२.९१ %
*२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती?१.८२.९१ %
*सर्वाधिक FDI प्राप्त करणारे भारतातील राज्य कोणते?४.महाराष्ट्र!
* जिल्हा पातळीवर अवर्षक वेवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते ?१.जिल्हाधिकारी
* २०१२ ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद कोठे झाली आहे?३.हैदराबाद!
*'अखंड प्रेरणा गांधी विचारांची' हे पुस्तक कोणाचे?३.डॉ. रघुनाथ माशेलकर!
*लष्करातील पहिली महिला जवान कोन?.शांती तीग्गा!
*बोगस विध्यार्थी पटनोंदानिमुळे चर्चेत आलेला जिल्हा कोणता ?३.नांदेड!
*महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहे ?२.दयारास खंबाटा!
*२००९ चा *तामिळनाडू येथील कुंडनकुलम अनुउर्जा प्रकल्प लोणत्या देशच्या सहकार्याने सुरु होणार आहे?२.रशिया!
*२००९ चा मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला?४.फिलीप रॉय!
*१४वि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?३.ओरंगाबाद!
*बेगमपेठ विमानतळ कोठे आहे?३.हैद्राबाद!
* २०१२ च्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत कोण विजेती ठरली ?२. एम.चित्रा!
* भारतीय मिसाईल "पृथ्वी III" ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली?२.चांदीपूर
* मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत?.राम नरेश यादव
* जिल्हा पातळीवर अवर्षक वेवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असते ?१.जिल्हाधिकारी
* २०१२ ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद कोठे झाली आहे?३.हैदराबाद!
*'अखंड प्रेरणा गांधी विचारांची' हे पुस्तक कोणाचे?३.डॉ. रघुनाथ माशेलकर!
*लष्करातील पहिली महिला जवान कोन?.शांती तीग्गा!
*बोगस विध्यार्थी पटनोंदानिमुळे चर्चेत आलेला जिल्हा कोणता ?३.नांदेड!
*महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहे ?२.दयारास खंबाटा!
*२००९ चा *तामिळनाडू येथील कुंडनकुलम अनुउर्जा प्रकल्प लोणत्या देशच्या सहकार्याने सुरु होणार आहे?२.रशिया!
*२००९ चा मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळाला?४.फिलीप रॉय!
*१४वि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?३.ओरंगाबाद!
*बेगमपेठ विमानतळ कोठे आहे?३.हैद्राबाद!
* २०१२ च्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत कोण विजेती ठरली ?२. एम.चित्रा!
* भारतीय मिसाईल "पृथ्वी III" ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली?२.चांदीपूर
* मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत?.राम नरेश यादव
*आंतराष्ट्रीय शांतता दिन कोणता ?३.२१ सप्टेंबर
*............ देशामध्ये भागवत गीता हा धर्मग्रंथ दहशत वादाची शिकवण देतो म्हणून त्यावर बंदी घालुन न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती?३.रशिया
*............ देशामध्ये भागवत गीता हा धर्मग्रंथ दहशत वादाची शिकवण देतो म्हणून त्यावर बंदी घालुन न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती?३.रशिया
* १३ मे २०१२ रोजी भारतीय संसदेने कोणत्या
मोहत्सवी वर्षात पदार्पण केले?४.हीरक महोत्सव
*APPLE चा निर्माता कोण?४.स्टीव्हजॉब
*२०१२ ला देण्यात आलेल्या ५९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?४.देऊळ
*APPLE चा निर्माता कोण?४.स्टीव्हजॉब
*२०१२ ला देण्यात आलेल्या ५९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?४.देऊळ