वाणिज्य घटक
1. देशातील पहिला म्युच्युअल फंड ____________ हा होता.D. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ( U T I ) म्युच्युअल फंड
2. भारतात ________________ ह्या प्रकाराच्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली.B. रायफेझन
3. ____________ याला सहकाराचा जनक मानतात.A. रॉबर्ट ओवेन
4. 1971 ला स्थापन झालेली वांच्छू समिती _________ शी निगडीत होती.B. प्रत्यक्ष कर
5. अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार __________ वर पडतो.C. ग्राहकावर
6. महालेखापरीक्षकाला कोणत्या समितीचे कान व डोळे असे म्हणतात? C. लोकलेखा समिती
7. महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चलनी नोटा देशात पहिल्यांदा ____________ या वर्षी वितरीत करण्यात आल्या.A. 1969
8.सहकारी बँकांची संरचना किती स्तरीय असते?C. तीन
9. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतामध्ये रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ?D. स्टेट बँक ऑफ इंडिया
10.
2. भारतात ________________ ह्या प्रकाराच्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली.B. रायफेझन
3. ____________ याला सहकाराचा जनक मानतात.A. रॉबर्ट ओवेन
4. 1971 ला स्थापन झालेली वांच्छू समिती _________ शी निगडीत होती.B. प्रत्यक्ष कर
5. अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार __________ वर पडतो.C. ग्राहकावर
6. महालेखापरीक्षकाला कोणत्या समितीचे कान व डोळे असे म्हणतात? C. लोकलेखा समिती
7. महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चलनी नोटा देशात पहिल्यांदा ____________ या वर्षी वितरीत करण्यात आल्या.A. 1969
8.सहकारी बँकांची संरचना किती स्तरीय असते?C. तीन
9. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतामध्ये रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ?D. स्टेट बँक ऑफ इंडिया
10.
1. क्षेत्रीय सेवा पद्धत खालीलपैकी कोणत्या बँकेने कार्यान्वित केली ?B. अग्रणी बँक
2. तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजे ______________ C. प्राप्तीपेक्षा अधिक खर्च असणे.
3. 'मजुरी वस्तू' प्रतिमान कोणी सुचविले?B. कॅल्डॉर
4. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?ज्या किंमतीला सरकार वस्तू खरेदी करते ती किंमत.
5. महाराष्ट्रातील पुणे येथील शेअरबाजार या वर्षी सुरु झाला?B. 1982
6. राष्ट्रीय विकास परिषदेचा सभासद नसणारी व्यक्ती कोण ?A. राष्ट्रपती
7. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यापारी व्यवहाराची सुरुवात केव्हा झाली?A. 1994
8. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष ____________ हे असतात.B. मुख्यमंत्री
9. भारतातील नियोजनाचे स्वरूप हे ________ प्रकारचे आहे.D. केंद्रित
10. भारतीय आयुर्विमा निगमचे ( LIC ) राष्ट्रीयीकरण ________ ह्या वर्षी झाले.C.1956
2. तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजे ______________ C. प्राप्तीपेक्षा अधिक खर्च असणे.
3. 'मजुरी वस्तू' प्रतिमान कोणी सुचविले?B. कॅल्डॉर
4. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?ज्या किंमतीला सरकार वस्तू खरेदी करते ती किंमत.
5. महाराष्ट्रातील पुणे येथील शेअरबाजार या वर्षी सुरु झाला?B. 1982
6. राष्ट्रीय विकास परिषदेचा सभासद नसणारी व्यक्ती कोण ?A. राष्ट्रपती
7. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यापारी व्यवहाराची सुरुवात केव्हा झाली?A. 1994
8. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष ____________ हे असतात.B. मुख्यमंत्री
9. भारतातील नियोजनाचे स्वरूप हे ________ प्रकारचे आहे.D. केंद्रित
10. भारतीय आयुर्विमा निगमचे ( LIC ) राष्ट्रीयीकरण ________ ह्या वर्षी झाले.C.1956
1. 'इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम '(IRDP) कोणत्या गोष्टीस
सर्वोच्च प्राथमिकता देतो ?
A . दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणे.
A . दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणे.
2. जागतिक व्यापार संघटनाWTO) स्थापनेचा उद्देश असा कि, तिने या संस्थेचे कार्य हातात B. गॅट (GATT)
3. WPI मध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही ?A. सेवा
4. रोजगार हमी योजनेस खालीलपैकी कोणती बँक वित्तपुरवठा करते ?
5. 'फोर्ड फाउंडेशन ' ही _____________होय.B. औदार्यपूर्ण संस्था
6. कोणत्या वर्षात 'आयात निर्यात बँके 'ची (Import and Export Bank) स्थापना झाली.C. 1982
7. नवीन WPI संदर्भात _________ ही समिती नेमली गेली होती. B. अभिजीत सेन
8. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव आर्थिक अस्थिरता निर्माण होते ?A. दारिद्रय B. बेकारी
C. वास्तव वेतनातील घट D. वरील सर्व Click for answer D. वरील सर्व
9. _______________ हा कर आकारण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही.B. महामंडळ कर
10. WPI चे नवीन आधारवर्ष ___________ हे आहे.A. 2004-05Bottom of Form
1. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सर्वप्रथम अवजड उद्योगांवर भर देण्यात आला ?B. दुसरी
2. 1944 मध्ये मुंबईच्या उद्योगपतींनी एक विकास योजना सदर केली होती. तिला कोणत्या नावाने संबोधले जाते ?C. मुंबई योजना
3. दहाव्या पंचवार्षिक योजनेला ________ हे पंतप्रधान पदावर असलेल्या सरकारने मान्यता दिली होती.Click for answer D. अटलबिहारी वाजपेयी
4. चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले ?B. चौथ्या
5. पहिल्या योजना काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष ___________ होते.A. जी.नंदा
6. ________नंतर महाराष्ट्र शासनाने नियोजनाचे एकक म्हणून जिल्ह्याला मान्यता दिली.C. 1972
7. 'महालनोबीस प्रतिमान ' हे कोणत्या देशाच्या विकासाच्या योजनांमधील यशावर बेतलेले होते ?B. रशिया
8. किमान गरजा कार्यक्रम ________ योजना काळात सुरु झाला.A. चौथ्या
9. खालीलपैकी कोणी वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेले नाही ?. सी.डी.देशमुख
10. भारतातील राष्ट्रीयीकृत बँकेचे एकत्रीकरण करून बँकांची पुनर्रचना करण्या संदर्भात कोणती समिती स्थापन केली गेली होती ?A. गंगाधरण Bottom of Form
2. 1944 मध्ये मुंबईच्या उद्योगपतींनी एक विकास योजना सदर केली होती. तिला कोणत्या नावाने संबोधले जाते ?C. मुंबई योजना
3. दहाव्या पंचवार्षिक योजनेला ________ हे पंतप्रधान पदावर असलेल्या सरकारने मान्यता दिली होती.Click for answer D. अटलबिहारी वाजपेयी
4. चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले ?B. चौथ्या
5. पहिल्या योजना काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष ___________ होते.A. जी.नंदा
6. ________नंतर महाराष्ट्र शासनाने नियोजनाचे एकक म्हणून जिल्ह्याला मान्यता दिली.C. 1972
7. 'महालनोबीस प्रतिमान ' हे कोणत्या देशाच्या विकासाच्या योजनांमधील यशावर बेतलेले होते ?B. रशिया
8. किमान गरजा कार्यक्रम ________ योजना काळात सुरु झाला.A. चौथ्या
9. खालीलपैकी कोणी वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेले नाही ?. सी.डी.देशमुख
10. भारतातील राष्ट्रीयीकृत बँकेचे एकत्रीकरण करून बँकांची पुनर्रचना करण्या संदर्भात कोणती समिती स्थापन केली गेली होती ?A. गंगाधरण Bottom of Form
1. " बँकींग रेग्युलेटिंग कायदा (Act)" कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?C. 1949
2. नाबार्डच्या स्थापनेशी संबंधित कोणती समिती होती ?B. शिवरामन
3. कोणत्या ठरावानुसार प्रत्येक देशात केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली एका मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली ?A. 1920 चा ब्रुसेल्स ठराव
4. खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
5. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?A. नाबार्ड
6. आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?A. बडोदा
7. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?C. मुंबई
8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ? D. नवी दिल्ली
9. खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?B. जे.के.उदेशी
10. भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?D. झांग , पंजाब
2. नाबार्डच्या स्थापनेशी संबंधित कोणती समिती होती ?B. शिवरामन
3. कोणत्या ठरावानुसार प्रत्येक देशात केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली एका मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली ?A. 1920 चा ब्रुसेल्स ठराव
4. खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
5. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?A. नाबार्ड
6. आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?A. बडोदा
7. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?C. मुंबई
8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ? D. नवी दिल्ली
9. खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?B. जे.के.उदेशी
10. भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?D. झांग , पंजाब
1. गॅट करार एकूण किती तत्त्वांवर आधारित आहे ?D. वीस
2. खालीलपैकी कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने (Paper Gold)' म्हणतात ?. एस.डी.आर
3. खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना एक वर्ष आधीच विसर्जित केली गेली ?B. पाचवी
4. राष्ट्रीय विकास परिषदेत कोणाचा समावेश नसतो ?A. राष्ट्रपती
5. खाण उद्योगाचा समावेश _______ क्षेत्रात होतो .B. द्वितीयक
6. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ?C. पालकमंत्री
7. लोकलेखा समितीच्या एकूण 22 सदस्यांपैकी एकूण ________ सदस्य लोकसभेचे खासदार असतात .. 15
8. महामंडळ कार (Corporation Tax) हा कोणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे ?B. केंद्र सरकार
9. पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?D. 1982
10. राष्ट्राच्या विकासासाठी _______चलनवाढ आवश्यक असते.B. चालणारी Bottom of Form
2. खालीलपैकी कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने (Paper Gold)' म्हणतात ?. एस.डी.आर
3. खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना एक वर्ष आधीच विसर्जित केली गेली ?B. पाचवी
4. राष्ट्रीय विकास परिषदेत कोणाचा समावेश नसतो ?A. राष्ट्रपती
5. खाण उद्योगाचा समावेश _______ क्षेत्रात होतो .B. द्वितीयक
6. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ?C. पालकमंत्री
7. लोकलेखा समितीच्या एकूण 22 सदस्यांपैकी एकूण ________ सदस्य लोकसभेचे खासदार असतात .. 15
8. महामंडळ कार (Corporation Tax) हा कोणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे ?B. केंद्र सरकार
9. पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?D. 1982
10. राष्ट्राच्या विकासासाठी _______चलनवाढ आवश्यक असते.B. चालणारी Bottom of Form
1. वंदे मातरम् योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरु करण्यात आली ?D. दहावी योजना
2. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविली गेली ?. 1951-56
3. 1975 साली सुरु करण्यात आलेल्या वीस कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केव्हा केव्हा करण्यात आली आहे
D. 1982, 1986, 2006
4. भारताने ________योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे.. आठव्या
5. खालीलपैकी कोणती/कोणते विधाने/विधान असत्य आहेत/आहे ?
I. राष्ट्रीय विकास परिषद ही पूर्णवेळ काम करणारी संस्था आहे.
6. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी कोठे ब्रिटनच्या मदतीने पोलादाचा कारखाना उभारला गेला ?A. दुर्गापूर
7. कोणत्या योजनेपासून केंद्राची योजना आणि राज्यांची योजना अशी वेगवेगळी मांडणी करण्यात येवू लागली ?A. चौथ्या
8. कोणताही धनादेश(Cheque) रेखांकित करण्यामागचा प्रमुख उद्देश काय असतो ?C. सुरक्षितता
9. 'शॉर्टसेलिंग' ही संज्ञा कशाशी निगडीत आहे ? A. शेअरबाजार
10. 'College of Agricultural Banking' ही RBI ची प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे ?D. पुणे
4. भारताने ________योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे.. आठव्या
5. खालीलपैकी कोणती/कोणते विधाने/विधान असत्य आहेत/आहे ?
I. राष्ट्रीय विकास परिषद ही पूर्णवेळ काम करणारी संस्था आहे.
6. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी कोठे ब्रिटनच्या मदतीने पोलादाचा कारखाना उभारला गेला ?A. दुर्गापूर
7. कोणत्या योजनेपासून केंद्राची योजना आणि राज्यांची योजना अशी वेगवेगळी मांडणी करण्यात येवू लागली ?A. चौथ्या
8. कोणताही धनादेश(Cheque) रेखांकित करण्यामागचा प्रमुख उद्देश काय असतो ?C. सुरक्षितता
9. 'शॉर्टसेलिंग' ही संज्ञा कशाशी निगडीत आहे ? A. शेअरबाजार
10. 'College of Agricultural Banking' ही RBI ची प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे ?D. पुणे
1. 'इंडिया अन्ड ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ' हा ग्रंथ रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या आजी/ माजी गव्हर्नर यांनी लिहिला आहे ?C. वाय.व्ही.रेड्डी
2. GATT-"जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अन्ड ट्रेड (जकात आणि व्यापारविषयक सर्वसामान्य करार) " ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?Click for answer B. 1948
3. GATT कराराची जागा घेणारी जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO कोणत्या वर्षी अस्तित्वात आली ?
C. 1995
4. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?C. जिनिव्हा
5. सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या डायरेक्टर-जनरल पदावर ____________ हे विराजमान आहेत.A. पास्कल लॅमी
6. 1 जानेवारी 1995 ला स्थापन झालेली 'जागतिक व्यापार संघटना ' प्रामुख्याने ____________ ह्या उद्दिष्टाच्या साठी कार्यरत आहे.C. खुला व्यापार
7. 'गरिबी हटाव' ही घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानाने केली होती ?A. इंदिरा गांधी
8. केंद्रीय सांख्यिकी संघटना ( Central Statistical Organisation )चे मुख्यालय _________ येथे आहे.B. दिल्ली
9. तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?B. 1961-66
10. चलनवाढीच्या काळात कर्जदार शेतकर्याला _______________.B. फायदा होईल m of Form
1. महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते ?B. केंद्र सरकार
2.महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
3. महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून सुरु करण्यात आली ?D. वि.स.पागे
4. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.A. 1978
5. राज्याचीयोजनाही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वेगळी कण्यात आली ?चौथ्या
6. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.A. अप्रत्यक्ष
7. _________ यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.C. M3
8. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.B. 1991
9. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.A. 1921
10. बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ? B. मोरारजी देसाई
1.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक
योजने दरम्यान उभारण्यात आला ?A. पहिला
2.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?A. हेरॉल्ड - डोमर
3. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?B. रशिया
4.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?A. पाचवी
5. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'C. नवव्या
6. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?B. पाचवी
7.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?C. पाचव्या
8.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?C. 1 एप्रिल 1969
9. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?B. 1966 - 69
10. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?A. 1973Bottom of Top of Form
2.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?A. हेरॉल्ड - डोमर
3. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?B. रशिया
4.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?A. पाचवी
5. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'C. नवव्या
6. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?B. पाचवी
7.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?C. पाचव्या
8.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?C. 1 एप्रिल 1969
9. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?B. 1966 - 69
10. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?A. 1973Bottom of Top of Form
प्रश्नमंजुषा -227खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी
विशेष उपयुक्त आहे:
1.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारण्यात आला ?A. पहिला
2.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?A. हेरॉल्ड - डोमर
3. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?B. रशिया
4.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?A. पाचवी
5. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'C. नवव्या
6. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?B. पाचवी
7.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?C. पाचव्या
8.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?C. 1 एप्रिल 1969
9. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?B. 1966 - 69
10. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?A. 1973
1.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारण्यात आला ?A. पहिला
2.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?A. हेरॉल्ड - डोमर
3. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?B. रशिया
4.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?A. पाचवी
5. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'C. नवव्या
6. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?B. पाचवी
7.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?C. पाचव्या
8.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?C. 1 एप्रिल 1969
9. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?B. 1966 - 69
10. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?A. 1973
Bottom of Form
1. हरीत क्रांतीमुळे खालीलपैकी काय घडले ?A. गहू पिकासाठी सर्वाधिक लाभ झाला .
B. क्षेत्रीय असमतोलात वाढ झाली .C. भिन्न लोकांमधील उत्पन्नातील तफावत वाढली .
D. वरील सर्वClick for answer D. वरील सर्व
2.' पंचायत राज ' व्यवस्थेमुळे कोठल्या स्वरूपाच्या नियोजनात मदत मिळाली ?C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )
3. केंद्र सरकारने नव्याने निश्चीत केलेले भारतातील किमान वेतन किती ?B. 127 रु.
4. लोकलेखा समिती कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आली ?A. 1921
5. लोकलेखा समितीचा कार्यकाल किती असतो ?B. 1 वर्ष
6.भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरुपाची आहे D. मिश्र
7. भारतात देशव्यापी पहिली आर्थीक गणना कोणत्या वर्षी झाली ?C. 1977
8. वित्त आयोगाची स्थापना भारतात कोण करते ?D. राष्ट्रपती
9. ' ATM ' ची सुविधा भारतात सर्वप्रथम कोणत्या व्यापारी बँकेने दिली ?C. आय सी आय सी आय बँक
10. संकुचित पैसा ( Narrow Money ) कशाने दर्शविला जातो ?A. M 1
1. मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ? A. जे. आर. डी. टाटा
2.2011 अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?B. 3
3. स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?D. आर. के. षण्मुगम
4. लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?B. 7
5. अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?A. राजस्थान
6. 'Planned Economy for India'(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला ?C. एम. विश्वेश्वरैय्या
8.भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?D. गुलझारीलाल नंदा
9. दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?C. 2007
10. कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?A. बुगेट
2.2011 अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?B. 3
3. स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?D. आर. के. षण्मुगम
4. लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?B. 7
5. अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?A. राजस्थान
6. 'Planned Economy for India'(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला ?C. एम. विश्वेश्वरैय्या
8.भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?D. गुलझारीलाल नंदा
9. दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?C. 2007
10. कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?A. बुगेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा