मंगळवार, २६ मार्च, २०१३

raj



1.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे पुढील " स्वातंत्र्य" आवश्यक आहे B. श्रद्धा , विश्वास व उपासना
2.
राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कलम ___________ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे .B. 368
3.
राज्यघटनेच्या कलम 248 नुसार उर्वरित अधिकार (रेसिडयुअल) कोणाकडे सोपविण्यात आले आहेत ?A. संसद
4. "
स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते ?
C.
मार्गदर्शक तत्त्वे
5.
केंद्र - राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 साली कोणता आयोग नेमण्यात आला ?
B.
सरकारिया आयोग
6.
खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही ? C. गुजरात
7.
राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत हा एक ___________________ आहे .A. राज्यांचा संघ
8.
भारतीय संसदेत कोणाचा समावेश होतो ?A. राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे
9.
भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमाद्वारे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे C. 21
10.
लोकलेखा समितीचे _____________ सदस्य लोकसभेतून आणि ___________ सदस्य राज्यसभेतून निवडले जातात . A. 15,7

1.
भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाद्वारे संसदेच्या सदस्याचे पात्रतेसाठीच्या निकषांचा निर्देश केलेला आहे ?B. कलम 84
2.
राज्यघटनेतील कोणत्या परीशिष्टातील नमुन्याप्रमाणे संसदेतील प्रत्येक सभासद पदग्रहण करण्यासाठीची शपथ घेतो ?B. तिसरे
3.
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार काही खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित केले जातात ?
A.
कलम 139 A
4.
राज्यघटनेच्या कोणत्या कलमांद्वारे राष्ट्रपती अनुसूचीत जाती व अनुसूचित जमातींची सूची तयार करू शकतो ?C. कलम 341-342
5.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 नुसार 'पंचायत' चा अर्थ काय होतो ?C. स्वराज्य संस्था
6.
राज्यघटनेतील 243 व्या कलमानुसार मेट्रो शहरांसाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे ?A. दहा लाख किंवा अधिक
7.
कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे कलम 368 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली ?B. 24 वी घटनादुरुस्ती
8.
राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे अनुसूचित जाती आणि जमातींकरिता राष्ट्रीय आयोगाची तरतूद केलेली आहे ?C. कलम 338
9.
आणीबाणीच्या काळातही पुढीलपैकी कोणत्या मुलभूत हक्कांची अंमलबजावणी होते C. कलम 20 आणि कलम 21
10.
केवळ केंद्र सरकारलाच बाह्य आक्रमण आणि अंतर्गत असुरक्षिततेच्या बाबत राज्याला संरक्षण देण्याचा अधिकार आहे असे राज्यघटनेतील कोणते कलम सांगते ?C. कलम 355


1.
ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष कोण असतो ?D. सरपंच
2.
ग्रामनिधी कोणाच्या जबाबदारीत असतो ?B. ग्रामसेवक
3.
खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे ?C. ग्रामसेवक
 4. जिल्हा परिषदेत सध्या किती समित्या आहेत ?B. नऊ
5.
गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे ?A. तलाठी
6.
महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती ?B. मुंबई
7.
महाराष्ट्र शासनाचे महसुली वर्ष दरवर्षी केव्हा सुरु होते ?D. 1 ऑगस्ट
8.
ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या कोण निर्धारित करते ?C. जिल्हाधिकारी
9.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचे वॉर्ड जाहीर करण्याचे अधिकार कोणास आहेत ?C. तहसीलदार
10.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार कोणास आहे ?D. राज्य शासन 
1. संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?D. लोकसभेचे सभापती
2.
कोणत्या कलमान्वये राज्य व समवर्ती सूची वगळता इतर विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला असतो ?C. कलम 248
3.
घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्याची तरतूद आहे ?C. पाच
4.
पंतप्रधान हे ____________ चे पदसिध्द अध्यक्ष असतात.. योजना आयोग
5.
गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?B. लोकसंख्या
6.
पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे ?D. तहसीलदार
7.
राष्ट्राचा वास्तविक शासक ( Real head) कोण असतो ?C. पंतप्रधान
8.
अमेरिकेत दर _______ वर्षांनी अध्यक्ष पदासाठी निवडणुक होते .B. चार
9.
लोकायुक्ताची निवड _________ करतो.C. राज्यपाल
10.
भारतीय निवडणूक आयोगाचा दर्जा कोणत्या स्वरूपाचा आहे ?C. संविधानात्मक

1. जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेसंबंधी किती दिवसांची नोटीस असते ?B. 15 दिवस
2.
जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे ?
D.
जिल्हा परिषद अध्यक्ष
3.
महाराष्ट्रात राज्य सरकार जिल्हा परिषडेला जिल्ह्याच्या विकास कार्यासाठी किती टक्केअनुदान देते ?75%
4.
महाराष्ट्रात _________ पासून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात आली.C. 1992
5.
खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वत:चा उत्पन्नाचा स्त्रोत्र नाही ?. पंचायत समिती
6. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?A. सुकुमार सेन
7.
एखादे विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार को आहे ?D. लोकसभा अध्यक्ष
8.
भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर समुचित बंधने कोण घालू शकते ?A. संसद 
9. खालीलपैकी कोणती व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर लागोपाठ दोनदा विराजमान झालेली एकमेव व्यक्ती आहे?B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
10.
खालीलपैकी कोणी राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती ह्या दोनही महत्त्वपूर्ण पदांवर काम पाहिले आहे ?D. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
Bottom of Form

1. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?C. डॉ. एस.राधाकृष्णन
2.
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?A. मुंबई
3.
लोकसभेत 'शून्य प्रहर ' केव्हा सुरु होतो ?B. दुपारी 12 वाजता
4.
राज्यसभेचा सदस्य खालीलपैकी कोणते पद भूषवू शकणार नाही ?A. संरक्षण मंत्री
B.
गृह मंत्री C. पंतप्रधान D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.
5.
संसदेत खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश होतो ?B. राष्ट्रपती , लोकसभा , राज्यसभा
6.
राज्यसभेत महाराष्ट्रातून ________ सदस्य पाठवले जातात.. 19
7. 44 वी घटनादुरुस्ती ___________ साली करण्यात आली.B. 1978
8.
महाराष्ट्रात विधानसभेतून विधानपरिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात ?A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3
10.
पंजाब आणि हरियाणा या राज्यांचे उच्च न्यायालय कोठे आहे ?C. चंदीगड
1. महाराष्ट्रासंदर्भात मंत्रीपरीषदेतील मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या कमीत कमी किती असणे आवश्यक आहे ? D. चोवीस
2.
धनविधेयकाबाबतची विशेष कार्यपद्धती संविधानाच्या ___________ अनुच्छेदात नमूद करण्यात आली आहे.C. कलम 198
3. राज्याची मंत्रीपरिषद सामूहिकपणे कोणास जबाबदार असते ?D. विधानसभा
4.
कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि _________ वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही.C. 35
5. __________ हे भारतीय सेनादलाचे सर्वोच्च प्रमुख असतात.D. राष्ट्रपती
6.
खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ अस्तित्वात नाही A. पंजाब
7.
भारतीय संविधानाने देशाची अंतिम सत्ता कोणाच्या हातात दिली आहे ?D. भारतीय जनता
8.
एकूण सात संघराज्य प्रदेशांपैकी (Union Territories ) केवळ ________ प्रदेश राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेवू शकतात.C. दोन 
9. विधानसभा बरखास्त करण्याचा स्वेच्छाधीन अधिकार भारतीय राज्यघटनेने __________ यांना दिलेला आहे.C. राज्यपाल
10.
महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात ?
A.
एक -बारांश
1. राष्ट्र्पतींवरील महाभियोग मंजूर होण्यासाठी लागणारे प्रत्येक सभागृहातील किमान बहुमत किती असावे लागते ?B. 2/3
2.
राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?C. उपराष्ट्रपती
3.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नियुक्ती कोण करते ?B. राष्ट्रपती
4.
भारतीय राज्यघटनेचा सरनामा (उद्देशपत्रिका ) कोणी तयार केली ?C. पंडित जवाहरलाल नेहरू
5.
भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर बेतलेली आहे ?C. आयर्लंड
6.
भारतीय राज्यघटनेत ___________ कलमात मार्गदर्शक तत्त्वांतर्गत समान नागरी कायद्याची तरतूद केली आहे.B. कलम 44
7.
भारतीय राज्यघटनेत घटनात्मक उपाययोजनेचे ________ अधिकार उपलब्ध आहेत.A. पाच
8.
संसदेचे अधिवेशन कोण बोलावते ?B. राष्ट्रपती
9.
राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे _________________आहेत.B. न्यायालयीन कक्षेबाहेरची
10.
बालमजूर प्रतिबंधक कायद्यात 14 वर्षांखालील मुलांना जोखमीच्या अनुक्रमे किती 'व्यवसाय ' 'प्रक्रिया ' पासून दूर ठेवण्याचा समावेश केला आहे ?B. 13-57

1.
एकही तालुका नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा __________ हा आहे.. मुंबई शहर
2.
मुंबई उपनगर ह्या जिल्ह्याचे मुख्यालय _________ येथे आहे.B. वांद्रे
3.
महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________  विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात  आहेत.D. औरंगाबाद , औरंगाबाद
4.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करते?C. राज्यपाल
5.
भारतीय राज्यघटनेचे __________ भारतीय नागरिकांना घटनात्मक उपायांचा अधिकार बहाल करते.
D.
कलम 326. भारतीय राज्यघटनेने ____________ ला राष्ट्रध्वज संमत केला.B. 22 जुलै 1947
7.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ________ इतकी निश्चित केली आहे.B. 551
8.
धन विधेयक मांडल्यास राज्यसभेला _________च्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते.A. 14 दिवसां
9.
गोपाळ गणेश आगरकर ह्यांचे जन्मस्थळ ________________ हे होय.A. टेंभू
10. 
नाग हे क्षेपणास्त्र _________ विरोधी आहे.B. रणगाडा Bottom of Form
1. जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेसंबंधी किती दिवसांची नोटीस असते ?B. 15 दिवस
2.
जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Click for answer D.
जिल्हा परिषद अध्यक्ष
3. महाराष्ट्रात राज्य सरकार जिल्हा परिषडेला जिल्ह्याच्या विकास कार्यासाठी किती टक्के अनुदान देते  75%
4.
महाराष्ट्रात _________ पासून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात आलीC. 1992
5.
खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वत:चा उत्पन्नाचा स्त्रोत्र नाही ?B. पंचायत समिती6. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?A. सुकुमार सेन
7.
एखादे विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोआहे ?D. लोकसभा अध्यक्ष
8.
भारतीय नागरिकांच्या अधिकारांवर समुचित बंधने कोण घालू शकते ?A. संसद 
9. खालीलपैकी कोणती व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर लागोपाठ दोनदा विराजमान झालेली एकमेव व्यक्ती आहे?B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
10.
खालीलपैकी कोणी राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती ह्या दोनही महत्त्वपूर्ण पदांवर काम पाहिले आहे ?D. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
प्रश्नमंजुषा -159
1. 'फेडरल कोर्ट ऑफ इंडिया' चे 'सर्वोच्च न्यायालयात ' रुपांतर कधी झाले ?. 26 जानेवारी 1950
2.
भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती _____________ कडून होते.A. राष्ट्रपती
3.
घटकराज्याचा 'संचित निधी ' सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?C. राज्यपाल
4.
घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?C. यु.एस.ए.
5.
राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते ?D. 1/6
6.
घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे ?A. विधानसभा
7.
विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा __________ इतकी ठरविण्यात आली आहे.A. 60 ते 500
8.
घटकराज्याचा राज्यपाल , विधानसभा ,विधानपरिषद मिळून घटकराज्याचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे ? A. कलम 168
9.
भारतीय नागरिकांच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केल आहे.. समतेचा
10.
केंद्र व घटकराज्य यांच्यातील राजस्व विभाजन _________ अधिनियमावर

1 टिप्पणी: