कृपया इकडे
लक्ष द्या !
इयत्ता 9 वी च्या नविन पाठ्यक्रमानुसार
सन 2011 नुसार
महाराष्ट्राची जणगणना.
* महाराष्ट्राची लोकसंख्या- 11,23,72,972
* भारताच्या लोकसंखेच्या दृष्टीने
महाराष्ट्राचा क्रमांक- 2
* एकुण जिल्हे- 35
* सर्वात मोठा जिल्हा [क्षेञफळ] - अहमदनगर
* सर्वात लहान जिल्हा- मुंबई शहर
* एकुण तालुके- 355
1] कोकण विभाग- जिल्हे 6 तालुके 47
2] पुणे विभाग- जिल्हे -5
तालुके 59
3] नाशिक विभाग- जिल्हे 5
तालुके 54
4] औरंगाबाद विभाग- जिल्हे 8
तालुके 76
5] अमरावती विभाग- जिल्हे 5
तालुके- 56
संदर्भ- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त मंडळ,
क्रमिक पुस्तक इयत्ता 9 वी
विषय - भुगोल.
6] नागपुर विभाग - जिल्हे 6
तालुके 63
* प्रशासकिय विभाग- 6
* एकुण शहरे- 378
* प्राकृतिक प्रदेश- 3
* भारताच्या एकुण लोकसंखेपैकी 9.23 टक्के
लोक महाराष्ट्रात राहतात.
* लोकसंख्या वाढीचा वेग
भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त
* 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्रात
ठाणे जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर
सर्वाधिक 35.94 टक्के होता.
* लोकसंख्या वृद्धीदर ऋणात्मक असणारे
जिल्हे- मुंबई, रत्नागिरी, सिँधुदूर्ग.
* लोकसंख्या घनता- 365
* लिँगगुणोत्तर- 925
* सर्वाधिक- रत्नागिरी (1123)
* कमी- मुंबई शहर (838)
* बाल लिँग गुणोत्तर- 883
* सर्वाधिक- गडचिरोली (956)
* कमी- बीड (801)
* साक्षरता- 82%
* पुरुष- 86.02%
* स्री - 67.05%
* सर्वाधिक- मुंबई उपनगर
90.90%
* कमी- नंदुरबार 63.04%
*
इयत्ता 9 वी च्या नविन पाठ्यक्रमानुसार
सन 2011 नुसार
महाराष्ट्राची जणगणना.
* महाराष्ट्राची लोकसंख्या- 11,23,72,972
* भारताच्या लोकसंखेच्या दृष्टीने
महाराष्ट्राचा क्रमांक- 2
* एकुण जिल्हे- 35
* सर्वात मोठा जिल्हा [क्षेञफळ] - अहमदनगर
* सर्वात लहान जिल्हा- मुंबई शहर
* एकुण तालुके- 355
1] कोकण विभाग- जिल्हे 6 तालुके 47
2] पुणे विभाग- जिल्हे -5
तालुके 59
3] नाशिक विभाग- जिल्हे 5
तालुके 54
4] औरंगाबाद विभाग- जिल्हे 8
तालुके 76
5] अमरावती विभाग- जिल्हे 5
तालुके- 56
संदर्भ- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्त मंडळ,
क्रमिक पुस्तक इयत्ता 9 वी
विषय - भुगोल.
6] नागपुर विभाग - जिल्हे 6
तालुके 63
* प्रशासकिय विभाग- 6
* एकुण शहरे- 378
* प्राकृतिक प्रदेश- 3
* भारताच्या एकुण लोकसंखेपैकी 9.23 टक्के
लोक महाराष्ट्रात राहतात.
* लोकसंख्या वाढीचा वेग
भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त
* 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्रात
ठाणे जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर
सर्वाधिक 35.94 टक्के होता.
* लोकसंख्या वृद्धीदर ऋणात्मक असणारे
जिल्हे- मुंबई, रत्नागिरी, सिँधुदूर्ग.
* लोकसंख्या घनता- 365
* लिँगगुणोत्तर- 925
* सर्वाधिक- रत्नागिरी (1123)
* कमी- मुंबई शहर (838)
* बाल लिँग गुणोत्तर- 883
* सर्वाधिक- गडचिरोली (956)
* कमी- बीड (801)
* साक्षरता- 82%
* पुरुष- 86.02%
* स्री - 67.05%
* सर्वाधिक- मुंबई उपनगर
90.90%
* कमी- नंदुरबार 63.04%
*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा