शुक्रवार, १७ मे, २०१३

Spardha Pariksha


* भारताच्या एकुण लोकसंखेपैकी 9.23 टक्के लोक महाराष्ट्रात राहतात.

*
लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त

* 2001
ते 2011 या दशकात महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक 35.94 टक्के होता.

*
लोकसंख्या वृद्धीदर ऋणात्मक असणारे जिल्हे- मुंबई, रत्नागिरी, सिँधुदूर्ग.

*
लोकसंख्या घनता- 365

*
लिँगगुणोत्तर- 925
*
सर्वाधिक- रत्नागिरी (1123)
*
कमी- मुंबई शहर (838)

*
बाल लिँग गुणोत्तर- 883
*
सर्वाधिक- गडचिरोली (956)
*
कमी- बीड (801)

*
साक्षरता- 82%
*
पुरुष- 86.02%
*
स्री - 67.05%
*
सर्वाधिक- मुंबई उपनगर
90.90%
*
कमी- नंदुरबार 63.04%
Top of Form
Bottom of Form
दृष्टीक्षेपात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था एकुण 28550
महानगरपालिका 26
नगरपालिका 220
नगरपंचायत 11
जिल्हा परिषद 33
पंचायत समिती 351
ग्रामपंचायत 27876

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा